एकेकाळी बिहारची भूमी ही ऊस उत्पादन, ताग, कापड, तंबाखू, मिरची, मका, आदी नगदी पिके घेण्यात आघाडीवर होती. त्यावरील प्रक्रिया उद्योग होते.नगदी पिके ही बिहारची जमेची बाजू होती. ही साखळी तुटण्यास राजकीय हस्तक्षेप कारणीभूत झाला. १९६९-७० मध्ये या सर्व उद्योग ...
वडनेरे म्हणाले, महापूर रोखण्यासाठी जलाशय परिचालन यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर दिला आहे. धरणांचा वापर पाणी साठविण्यासाठीच केला जातो. हे त्याचे महत्त्वाचे काम आहेच, परंतु त्यांचा उपयोग पूर विरोधक म्हणूनही कसा करून घेता येईल, असा विचार केला आहे. दुर्द ...
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहे. त्याप्रमाणेच जिल्हा कारागृह प्रशासनानेही नव्याने दाखल कैद्यांना जून्या कैद्यांसमवेत कारागृहात न ठेवता त्यांच्यासाठी स्वतंत्र सोय केली आहे. ...
सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना सध्या दोन ठिकाणी संस्थात्मक अलगीकरण (इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन) केले जात आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता, महापालिकेने आणखी तीन ठिकाणी ७०० खाट ...
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असताना गुरुवारी एकही रुग्ण पॉझिटिव्ह न आडवळणी दिलासा मिळाला होता. मात्र, शुक्रवारी नेर्ली (कडेगाव) येथील व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार आठ जणां ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यार्या १८० लोकावर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. या लोकांच्याकडून महापालिकेने २७ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. ...
मंडळ अधिकाराच्या नावावर 10 हजाराची लाच मागणाऱ्या एक वर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली. आनंदा परशुराम पाटील (वय 40, रस्ता, तांदुळवाडी मळा, आरग) याला अटक केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हीकारवाई केली. पाटील याच्याविरूद्ध मिरज ग ...
कोरोनाच्या नियंत्रणाचे सर्वाधिक श्रेय जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या काटेकोर नियोजनाला जाते. महसूल, पोलिस, आरोग्य, जिल्हा परिषद, शासकीय रुग्णालय, प्रयोगशाळा, कोविड रुग्णालय या सर्व यंत्रणांत समन्वय आणि सुसूत्रता असल्याचा हा परिणाम आहे. लॉकडाऊन ...