लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मराठी बातम्या

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
"भारत भूगोलाचं नाही, स्वभावाचं नाव..."; मोहन भागवत यांनी सांगितले हिंदूंचे चार प्रकार!  - Marathi News | India is not a name of geography but of nature Mohan Bhagwat told the four types of Hindus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारत भूगोलाचं नाही, स्वभावाचं नाव..."; मोहन भागवत यांनी सांगितले हिंदूंचे चार प्रकार! 

"...असा आपला भारत आहे. यासाठी भारत अस्तित्वत आला आहे. जेव्हा जेव्हा या प्रयोजनाची आवश्यकता असते, तेव्हा तेव्हा भारत मोठा होतो. हा आपला इतिहास आहे." ...

"भारताची फाळणी झाली कारण...", सरसंघचालक मोहन भागव यांनी स्पष्टच सांगितलं; हिंदू-मुस्लीम ऐक्यावरही बोलले - Marathi News | India was partitioned because hindu bhav was forgotten RSS chief Mohan Bhagwat clearly stated; also spoke about Hindu-Muslim unity | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारताची फाळणी झाली कारण...", सरसंघचालक मोहन भागव यांनी स्पष्टच सांगितलं; हिंदू-मुस्लीम ऐक्यावरही बोलले

भागवत म्हणाले की एखाद्या व्यक्तीचा धर्म, खाण्याच्या सवयी आणि भाषा वेगळी असू शकते, परंतु आपण सर्व समाज, संस्कृती आणि राष्ट्र म्हणून एक आहोत. आपण त्याला 'हिंदुत्व' म्हणतो आणि तुम्ही त्याला 'भारतीयता' म्हणू शकता. ...

पुण्याच्या शनिवार पेठेतील ‘मोतीबाग’ परिसरात वाहने लावण्यास मनाई; नेमकं कारण काय? - Marathi News | Parking of vehicles is prohibited in the 'Motibagh' area of Pune's Shaniwar Peth; What is the real reason? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या शनिवार पेठेतील ‘मोतीबाग’ परिसरात वाहने लावण्यास मनाई; नेमकं कारण काय?

मोतीबागेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय असून, संघाच्या कार्यालयास अतिमहत्त्वाच्या व्यक्ती भेट देतात, तसेच त्यांचे याठिकाणी वास्तव्य असते ...

“काँग्रेसच्या काळात गुप्तचर यंत्रणांकडून RSS वर नजर ठेवली जायची”; कुणी केला मोठा दावा? - Marathi News | big reveal by intelligence bureau police officer prakash singh said that congress monitored rss through ib | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“काँग्रेसच्या काळात गुप्तचर यंत्रणांकडून RSS वर नजर ठेवली जायची”; कुणी केला मोठा दावा?

Congress RSS IB News: अनेकदा गुप्तचर संस्थेचे एजंट या संघटनांमध्ये कॅडर म्हणूनही प्रवेश करत असत, असा मोठा खुलासाही करण्यात आला. ...

लोकांचा आवाज दाबला जातोय; सत्तेचे केंद्रीकरण..; राहुल गांधींचा BJP–RSS वर आरोप - Marathi News | 'BJP and RSS centralizes power, while we...', Rahul Gandhi's criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकांचा आवाज दाबला जातोय; सत्तेचे केंद्रीकरण..; राहुल गांधींचा BJP–RSS वर आरोप

'सरकार लोकांचा आवाज दाबून काही मोजक्या कॉर्पोरेट घराण्यांना फायदा करून देत आहे.' ...

PMC Election Results 2026: आई वडिलांकडे शहर स्वच्छतेची जबाबदारी; सामान्य कुटुंबातून पुढे येत मुलाची नगरसेवक पदापर्यंत मजल - Marathi News | PMC Election Results 2026 Parents are responsible for city cleanliness; A boy from a normal family rises to the position of a corporator | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आई वडिलांकडे शहर स्वच्छतेची जबाबदारी; सामान्य कुटुंबातून पुढे येत मुलाची नगरसेवक पदापर्यंत मजल

PMC Election Results 2026 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक असलेल्या अमर यांचे आई आणि वडील पुणे महापालिकेत सफाई कामगार म्हणून काम करत आहेत. ...

जोवर भारताकडे धर्माचे मार्गदर्शन, तोवर भारत विश्वगुरू राहील: मोहन भागवत - Marathi News | As long as India is guided by Dharma it will remain a world leader says Mohan Bhagwat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जोवर भारताकडे धर्माचे मार्गदर्शन, तोवर भारत विश्वगुरू राहील: मोहन भागवत

जगाकडे आध्यात्मिकता नाही, आपल्याकडे वारसा ...

"...तर 10 ते 12 वर्षांत जातीभेद नष्ट होईल!"; मोहन भागवतांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?  - Marathi News | So in 10 to 12 years caste discrimination will be eliminated What exactly say Mohan Bhagwat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"...तर 10 ते 12 वर्षांत जातीभेद नष्ट होईल!"; मोहन भागवतांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले? 

"आरएसएसचा उद्देश भारताला आणि संपूर्ण समाजाला त्याच्या सर्वोच्च वैभवापर्यंत पोहोचवणे आहे..." ...