१३ व १४ आॅगस्ट रोजी धानोरा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे धानोरा-रांगी मार्गावरील पुसावंडी गावाजवळचा अर्धा रस्ता खरडून गेला आहे. एक ते दीड फूट खोल खड्डा पडला आहे. वाहनधारकांना जीव धोक्यात घालून या मार्गाने प्रवास करावा लागत आहे. ...
भगूर शहराशी परिसरातील ग्रामीण भागातील किमान पन्नास खेड्ड्यांचा संपर्क असून, मागील कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भगूर भागातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे विंचुरी दळवी, राहुरी, दोनवाडे, पांढुर्ली रस्त्याची अक्षरश: चाळण झाली ...
अवघ्या शहरातीलच रस्त्यांची दुर्गत झाली असून त्यावर मोठाले खड्डे पडले आहेत. यामुळे शहरवासी चांगलेच त्रस्त आहेत. विशेष म्हणजे, त्यांचा त्रास कमी व्हावा यासाठी या खड्डयांत मलमा टाकला जात आहे. हा प्रयोग मात्र शहरवासीयांच्या त्रासात भर घालणारा ठरत आहे. ...
पहाटेच्या सुमारास भाजीपाला वाहतूक करणा-या एका अज्ञात वाहनाने बछड्यांचा चिरडल्याचा अंदाज वनविभागाच्या सुत्रांनी वर्तविला आहे. त्यादिशेने वनपरिक्षेत्रीय अधिकारी सोनवणे यांनी तपासाला गती दिली आहे. मृत बछड्यांचे पशुवैद्यकिय अधिका-यांनी शवविच्छेदन केले. ...
शहर परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील रस्त्यांची वाट लागली आणि स्थायी समिती सभेत रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न चांगलाच गाजला. रस्त्यांच्या बांधणीनंतर तीन वर्षांच्या आत खड्डे पडले असतील अशा रस्त्यांच्या ठेकेदारांना नोटिसा बजावण्याचे आणि दोन दिवस ...
पावसामुळे परिसरातील अनेक ठिकाणच्या मुख्य रस्त्यावरची बारीक खडी कच उघडली गेल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली होती. मात्र सध्या रस्त्यावर पडून असलेली हीच कच खडी अपघाताला निमंत्रण देत आहे. ...
शहरात नगरपालिकेच्यावतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या नियंत्रणाखाली अमृत योजनेंतर्गत मलनिस्सारण योजनेचे काम सुरु आहे. या कामाकरिता सिमेंटचे पक्के रस्ते फोडून पाईपलाईन टाकण्यात आल्याने सुरुवातीपासून ही योजना वादग्रस्त ठरली. ...