शहरापासून नाथरा या गावाला जोडणाऱ्या पुलाचे काम गेल्या ६ वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक व वाहनधारकांची अडचण होत आहे. हे काम तत्काळ पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. ...
शहर व परिसरातील मुख्य रस्त्यावर सर्वत्र खड्डेच खड्डे झाल्याने रस्त्यावरून ये-जा करताना दुचाकी व चारचाकी वाहनधारकांसह पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे़ आगामी गणेशोत्सवापूर्वी हे खड्डे बुजवावेत, अशी मागणी गणेश भक्तांतून केली जात आहे़ ...
या रस्त्याने पायदळ जाणे म्हणजे जीवघेणे ठरते. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणामुळे या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. राळेगाव तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या वाढोणाबाजार येथे जाणारा हा एकमेव रस्ता आहे. ...
ग्रामीण भागातील रस्ते दर्जेदार व्हावीत, यासाठी राज्य ग्रामीण मार्ग मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत समाविष्ट केले; परंतु, या रस्ता कामाच्या दर्जाकडे संबंधित अधिकारी लक्ष देत नसल्याचे प्रकार समोर येत आहेत़ ...
तुमसर-गोबरवाही हा आंतरराज्यीय रस्ता आहे. गोबरवाही ते तुमसर व तुमसर ते देव्हाडी रस्ता बांधकामाला मंजुरी प्राप्त झाली आहे. गोबरवाही ते देव्हाडी रस्त्यावर सुमारे एक हजार वृक्ष डौलाने उभे आहेत. डेरेदार वृक्ष उन्हाळ्यात सावलीसाठी महत्वाचे ठरतात. विशेष म्ह ...
शासन निर्णयानुसार विद्यापीठात रस्ते निर्मिती किंवा बांधकाम करायचे असल्यास निविदा प्रक्रिया, एजन्सी नेमण्याची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागाला पार पाडावी लागते. त्यानुसार दीड कोटींतून रस्ते निर्मितीची निविदा पार पडली असली तरी प्रत्यक्षात रस्ते न ...
मोकाट जनावरांमुळे यवतमाळचे रस्ते जाम झाले आहेत. कुठल्याही रस्त्यावर जा, तुम्हाला मोकाट जनावरे दिसतीलच. अशा स्थितीत वेगाने वाहन चालवले तर अपघात होणारच. याचा अनुभव वाहनचालकांना दररोज येत आहे. नगरपरिषद प्रशासन मात्र उपाययोजना करण्यासाठी तयार नाही. ...