राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील नवीन रस्त्यावर गतिरोधक तयार केले आहेत; मात्र त्यावर पांढरे पट्टे न मारल्यामुळे हे गतिरोधक लक्षात येत नाहीत. ...
सध्या सुरू असलेल्या नांदगाव-मनमाड-चांदवड महामार्गावर गरजेच्या ठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. शहरातून जाणाऱ्या या महामार्गावर विविध शासकीय संस्था, महाविद्यालय, शाळा असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असत ...
दुचाकी चालविताना मोबाइलचा वापर केला जात असल्याने अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यातूनच गंभीर दुखापत होते, तसेच काहींना जीवही गमवावा लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे दुचाकी चालविताना मोबाइलचा वापर करू नका, कार चालविताना सीट बेल्टचा व ...
शहरातील वाहतुकीची समस्या मागील अनेक वर्षांपासून गंभीर झालेली असताना या समस्यांना बगल देत जिल्हाभरात रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे. शहरातील वाहतूक वारंवार विस्कळीत होत आहे. सिग्नलचा प्रश्न, पार्किंगचा प्रश्न अनेक वर्षापासून रखडलेले आहेत. वाह ...