कोरची या तालुकास्थळावरील मुख्य तसेच शहरातील रस्त्यांवर नागरिकांनी अतिक्रमण करून घरे बांधली आहेत. परिणामी रस्त्यांची रूंदी कमी होऊन रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. ...
चांदवड तालुक्यातील उर्धुळ, तिसगाव, परसूल, भोयेगाव, गणूर, दरसवाडी या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली असून, त्वरित दुुरुस्ती करण्याचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कोठावदे यांना मनसे च्या वतीने देण्यात आले. ...
जिल्ह्यात वर्षभरापूर्वी दाखल झालेली एसटी महामंडळाची वातानुकूलित शिवशाही बस सोयीसुविधांबरोबर आता अपघातांमुळे चर्चेत आहे. सहा महिन्यांत एकट्या औरंगाबाद विभागातील २२ बसचा अपघात झाला. यात ५ अपघात हे प्राणांतिक होते. ...
सिन्नर तालुक्यातील ब्राम्हणवाडे - सोनगिरी रस्त्यावर लोंबकळणा-या विद्युततारा धोकेदायक बनल्या असून विद्युत तारांची उंची वाढविण्याची मागणी माजी सरपंच सतीश लहाणे यांच्यासह वाहनचालकांनी केली आहे. ...
राजीवनगर झोपडपट्टीलगत महापालिकेने तयार केलेल्या शंभरफुटी रस्त्याच्या दुतर्फा तयार करण्यात आलेल्या फुटपाथवर पुन्हा एकदा अतिक्रमण करण्यात आले असून, पादचाऱ्यांना फुटपाथ शोधण्याची वेळ आली आहे. ...
गंगापूर, गोवर्धन परिसरातील कोंडवाडे नामशेष झाल्यामुळे ग्रामीण भागात मोकाट जनावरांचा वावर आणि उपद्रव वाढला आहे याचा त्रास सर्वसामान्य जनतेला होत असल्याने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. ...