Wainganga-Nalganga River Link Project : विदर्भाच्या कोरड्या जमिनीला आता वैनगंगेच्या प्रवाहाची साथ मिळणार आहे. ज्या प्रकल्पाचा विचार करतानाही अंगावर काटा येतो, असा 'वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प' आता वास्तवात उतरत आहे. हा प्रकल्प केवळ पाणीच वाहणार नाह ...
Wainganga Nalganga River Linking Project : विदर्भातील पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला वेग आला आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेत पावसाळ्यात केवळ ७० दिवस पाणी उचलून वर्षभरासाठी साठवण्याची योजना असून तब्बल ८ जिल्ह्यां ...
गतवर्षी (दि.३०) मार्चच्या आकडेवारीनुसार जळगाव जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ४७.४४ टक्के जलसाठा होता. यंदा मात्र हा जलसाठा ५३.३९ टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही, अशी स्थिती आहे. ...
नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील पालखेड चारी क्रमांक ४६/५२ ला उन्हाळी आवर्तन सुरू करण्यात आले आहे. या आवर्तनामुळे पाणीटंचाईचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटणार आहे. यामुळे स्थानिक शेतकरी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले. ...
Vidarbha River Linking Project : वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पामुळे विदर्भात जलक्रांतीची आशा निर्माण झाली आहे. मात्र जवळपास १ लाख कोटी रुपयांचा प्रचंड खर्च उभा करण्याचा प्रश्न सरकारसमोर उभा ठाकला आहे. खासगी गुंतवणूक शक्य नसल्याने केंद्र-राज्य निधीवरच ...