पत्रकार परिषदेला संबोधित करताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले की, 1.8 लाख कोटी रुपयांच्या 2000 रुपयांच्या नोटा RBI च्या घोषणेनंतर, परत आल्या आहेत. ...
जेव्हा एखाद्या ग्राहकाकडून ईएमआय भरला जात नाही तेव्हा बँक त्या ग्राहकाला सर्वप्रथम एक रिमांइंडर पाठवते. जर असे सलग तीन ईएमआय थकले तर काय होतं हे पाहू. ...