Maharashtra Day 2020 : महाराष्ट्र कायम इतर राज्यांच्या पुढेच राहिला. उद्योग, शिक्षण, साहित्य, क्रीडा या सर्वच क्षेत्रात महाराष्ट्रानं आपलं अग्रस्थान कायम राखलं.. देशाच्या विकासाचं इंजिन अशी महाराष्ट्राची ओळख. ...
अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये १६ फेब्रुवारी २०२० रोजी लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सितारमन आणि अर्थ खात्याचे राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांना यासंदर्भात प्रश्न विचारला होता ...
एलटीआरओमध्ये बँकांनी पैशांची गुंतवणूक केली तर ती शेअर बाजाराची बँकेची गुंतवणूक मानली जाणार नाही आणि कोणताही कर सवलत मिळणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. ...
भारतीय अर्थव्यवस्थेत कोविड-१९ लॉकडाऊनमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी २० दिवसांत दुसऱ्या प्रोत्साहन पॅकेजमध्ये आणखी एक लाख रुपयांची तरलता आर्थिक बाजारात जाहीर केली. ...
लॉकडाउननंतर शुक्रवारी घेतलेल्या दुसऱ्या पत्रकार परिषदेमध्ये दास यांनी वरील घोषणा केल्या. त्याचप्रमाणे उद्योग, शेती तसेच गृहनिर्माण क्षेत्राला कर्ज देण्यासाठी निधी कमी पडू न ...