बाप्पाच्या स्थापनेनंतर भाद्रपद शुद्ध पंचमी अर्थात ऋषिपंचमीनिमित्त शुक्रवारी(दि.१४) महिलांनी गंगेवर स्नानासाठी गर्दी केली होती. देवदर्शनाचाही लाभ घेतला. रजस्वाचा दोष नाहीसा करण्यासाठी प्रायश्चित्त म्हणून हे व्रत केले जाते. या तिथीला सप्तऋषींची पूजा के ...
धर्म व समाजकार्यात पैसा सर्व काही नसतो ते साधन असू शकते; परंतु भक्ती ही खरी साधना असल्याचे मत पंचायती आनंद व शक्ती आखाड्याचे आनंद पीठाधीश्वर स्वामी बालकानंद गिरी महाराज यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ...
नाशिक : देशभर प्रसिद्ध असलेल्या पांडवलेणीच्या (त्रिरश्मी लेणी) प्रवेशद्वारावर कंत्राटी कर्मचाºयांकडून पर्यटकांना अरेरावी करत वादविवादाचे प्रसंग घडत असल्याने भारतीय पुरातत्व विभागाच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पुरातत्व विभागाने प ...
श्रावण महिन्यातील शेवटच्या चौथ्या सोमवारचे औचित्य साधून शेकडो भाविकांनी बम बम भोले हर हर महादेव असा जयघोष करत गंगाघाटावरील श्री कपालेश्वर महादेवाचे दर्शन घेतले. श्रावणातील शेवटचा सोमवार असल्याने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी नवीन शुक्रवारीतील शिंगाडा मार्केट परिसरामधील उद्यानात असलेल्या मंदिराला संरक्षण देण्यास नकार दिला. तसेच, नागराज महाराज व माँ अंबे चॅरिटेबल ट्रस्टचा यासंदर्भातील अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे संबंधित मं ...