पावसाळा म्हटला की निसर्ग रंगीबेरंगी फुलांनी, झाडांनी आणि विविध कीटकांनी बहरतो. हिरव्या, निळ्या, पिवळ्या आणि नारंगी छटांनी सजलेला हा सुरवंट स्थानिकांच्या उत्सुकतेचा विषय ठरला. ...
Banana Market : सततचा पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळली, उत्पादन घटले आणि दर कोसळले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मेहनत वाया गेली आहे, आणि केळी उत्पादकांचे आर्थिक संकट वाढले आहे. (Banana Market) ...
Udid Bajar Bhav यावर्षी पावसाने सव्वा महिना गॅप दिल्याने उडदाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला. त्यात काढणी सुरू असतानाच पावसाची रिपरिप सुरू झाल्याने माल डॅमेज झाला. ...
Punjab Flood : पुरामुळे आतापर्यंत १५ जिल्ह्यांतील ३.८७ लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत आणि सुमारे १.८४ लाख हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. ...
Crop Damage Compensation : मराठवाड्यातील १५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे पिके अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाली. मात्र यंदा त्यांना जुन्या म्हणजेच कमी दरानेच नुकसानभरपाई मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. २०२४ चा जीआर रद्द झाल्यामुळे सुमारे ६०० कोटी रुपयांची म ...
Maharashtra Weather Update : नैऋत्य मान्सूनची ताकद गुजरात व कोकण-गोव्यात प्रकर्षाने जाणवली असून काही ठिकाणी मुसळधार सरींची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मात्र मान्सून शांत आहे. याचदरम्यान अरबी समुद्र खवळल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण ...
mirchi bajar bhav रब्बी हंगामात मिरची लागवड करण्यात येत असली तरी खरीप हंगामात परजिल्ह्यांतील मिरचीवरच अवलंबून राहावे लागते. घाऊक बाजारात मिरचीची आवक वाढली आहे. ...