जिल्हा परिषदेवर शिवसेना व राष्टÑवादीची सत्ता आहे. एक आठवड्यापूर्वी विषय समित्यांच्या चार सभापतींची निवड झाली. त्यात भाजपाला देखील एक सभापती देत जिल्हा परिषदेच्या या सत्तेत सहभागी करून घेतले. या सभापती निवडीच्या वेळी देखील अध्यक्ष म्हणून जाधव यांना वि ...
9 सप्टेंबर 2018 रोजी राज्यपाल राजवटीचा कालावधी संपल्यानंतर त्याठिकाणी कलम 356 चा वापर कर 20 सप्टेंबरपासून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला ...
अधिकारी आपल्या चुका लपविण्यासाठी शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सहनशीलता संपली असून ते सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी मागत आहेत. ...