आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
‘आम्हाला फार खाज होती; म्हणून ‘माळेगाव’ला चेअरमन झालो. आता पुढं ‘सोमेश्वर’लाही चेअमरन होणार आहे. सगळ्यांचे रेकॉर्डच मोडतो,’ अशी मिस्कील टिपणी करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुगली टाकली. ...
सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक घेण्याची कार्यवाही सुरू केली ...
केवळ सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे २४ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत २२ लाख २७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. ...
पुणे : गेल्या काही वर्षांत पुण्यात विविध साथरोगांचा उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने महानगरीय सर्वेक्षण केंद्र (मेट्रोपोलिटन सर्व्हिलन्स युनिट) कार्यान्वित ... ...