पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पित सर्वांसाठी घरे या घोषणे अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेत जिल्ह्यातील ८ तालुक्यांच्या ठिकाणी केवळ १४७ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे़ उद्दिष्टाच्या तुलनेत ४ टक्के घरे बांधून तयार झाली असून, २०२ ...
पालक आणि पाल्यांमध्ये सुसंवाद निर्माण करण्यासाठी सन्मान, स्वीकार व सामंजस्य या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन मानसोपचार तज्ज्ञ डॉ़आनंद नाडकर्णी यांनी केले़ ...
शहरातील शांतीवन कॉलनीत झालेल्या दरोडा प्रकरणातील तीन आरोपींविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला असून, या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर मुंबई येथील अप्पर पोलीस महासंचालकांच्या परवानगीने या आरोपींविरुद्ध औरंगाबाद येथील विशेष मोक्का न्यायालया ...
ग्रामीण भागात निर्माण झालेली पाणी टंचाई शिथील करण्यासाठी जिल्हा परिषदेने राबविलेल्या विविध उपाययोजनांच्या देयकापोटी विभागीय आयुक्त कार्यालयातून जिल्हा परिषदेला ४ कोटी २३ लाख ३७ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, या निधीतून टंचाई देयके अदा केली जाण ...
यावर्षी परतीच्या पावसाने जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे़ मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यातील पाणीसाठ्याच्या तुलनेत यंदा प्रकल्पांमध्ये दुप्पटीने वाढ झाली आहे़ त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईचे संकट शिथील झाले आहे़ ...