सिद्धेश्वर जलाशयातून सोडण्यात आलेले पाणी २० फेब्रुवारी रोजी पहाटे पूर्णा येथील गोदावरी नदीपात्रातील कोल्हापुरी बंधाºयात पोहोचले. या पाण्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून पाणीटंचाईचा प्रश्न काही अंशी निकाली निघाला आहे. ...
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबविण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची युद्ध स्तरावर धावपळ सुरू आहे. तहसील कार्यालय, पंचायत समिती, तालुका कृषी कार्यालयाचे एकूण ६० कर्मचारी तालुक्यातील गावनिहाय कुटुंबाची यादी तयार करीत असून तहसील कार्यालयात यादी ...
वसमत रस्त्यावर ओएफसी केबल तुटल्याने बुधवारी परभणी शहरातील इंटरनेट सेवा ठप्प झाली होती़ भारतीय दूरसंचार निगमच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हा बिघाड दुरुस्त केल्यानंतर दुपारी २ वाजेच्या सुमारास शहरातील इंटरनेट सेवा सुरळीत झाली असल्याची माहिती या विभागातील ...
माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेला आजपासून सुरूवात होत असून, जिल्ह्यातील ५६ परीक्षा केंद्रावरून २४ हजार २६७ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत़ ...
जिल्हा नियोजन समितीने चालू आर्थिक वर्षांत विविध विकास कामांसाठी केलेल्या आर्थिक तरतुदीतील २४ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून प्राप्त झाला असून, निधी वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे़ ...
हिंदी भाषा ही जागतिक भाषा असून, ती साहित्यापुरती मर्यादित न राहता बाजाराची भाषा बनली आहे़ त्यामुळे या भाषेच्या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत, असे प्रतिपादन प्रा़ डॉ़ शिवदत्ता वावळकर यांनी केले़ ...
जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कृती आराखडा तयार करून कामांना मान्यता दिल्यानंतरही तब्बल १ हजार ९० कामांना अद्याप मुहूर्त लागला नसल्याने योजना कार्यान्वित होऊनही त्याचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहचत नसल्याचे दिसत आहे़ यातील बहुतांश कामे मागील वर्षीची अस ...