महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या औरंगाबाद विभागाच्या मंजुरीने १२ वीच्या परीक्षेत कॉप्यांना आळा घालण्यासाठी शिक्षणाधिकारी वंदना वाहुळ यांनी जिल्ह्यातील ११ परीक्षा केंद्रांवरील केंद्र संचालक, सहसंचालक, लिपीक व शिपाई यासर्वच अध ...
नवीन पाणीपुरवठा योजनेवर जास्तीत जास्त नळ जोडणी व्हावी, या उद्देशाने महानगरपालिका प्रशासनाने मालमत्ता कराच्या शास्तीवर ५० टक्के तर नळ पट्टीच्या शास्तीवर १०० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नळ जोडणी घेण्यासाठी नागरिक पुढाकार घेतील, अशी अ ...
खाजगी व्यवसाय करणाऱ्या एका डॉक्टरला धमकावून एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना २४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी एका महिलेसह चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परीक्षेत २४ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात ६८ विद्यार्थ्यांवर कॉपी केल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. ...
महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात निवडण्यात आलेल्या परभणी तालुक्यातील पिंगळी व सेलू तालुक्यातील गिरगाव येथील ७२४ शेतकऱ्यांचे ५ कोटी ४० लाख २२ हजार ८८० रुपयांचे कर्ज शासनाने माफ केले ...
परभणीसह नांदेड व हिंगोली जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या येलदरी धरणाच्या पाणीसाठ्यात दीड महिन्यामध्ये १३ टक्क्यांनी घट झाली आहे. जानेवारी महिन्यात १०० टक्के भरलेल्या या धरणात २३ फेब्रुवारी रोजी ८७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. याच झपाट्याने कमी झाले ...
मोटारसायकल चालकाने बसचालकाला मारहाण केल्याची घटना २३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास झिरोफाटा येथे घडली आहे. या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ...
युआयडीएसएसएमटी आणि अमृत योजनेतून बनविलेल्या पाणीपुरवठा योजनेवर नळ जोडणी देण्याचे काम शहरात सुरु झाल्याने आगामी काळात नळ योजनेद्वारे मूबलक पाणी मिळणार असून संभाव्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दरवर्षी तयार केल्या जाणाऱ्या टँकरच्या आराखड्याला मंजुरी मिळ ...