रिक्षांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मागील दोन वर्षांत पनवेल तालुक्यातील रिक्षाची संख्या १३८२१ इतकी झाली आहे. रिक्षांची संख्या वाढल्याने वाहतूक समस्येसह रिक्षांच्या दैनंदिन व्यवसायावरही परिणाम झाला आहे. ...
महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात परिसरातील व्यक्तीच्या जन्म आणि मृत्यूची नोंद केली जाते. ही कागदपत्रे महत्त्वाची असल्याचे त्यांची हाताळणी योग्य प्रकारे होणे गरजेचे आहे. ...
पनवेल शहरात महाराष्ट्रातील पहिले अत्याधुनिक स्वरूपाचे विद्युत सब स्टेशन महावितरणच्या माध्यमातून उभारण्यात येत आहे. सध्या या सबस्टेशनचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ...