Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे. Read More
Dhan Kharedi : अंदाजे ३१.५ लाख क्विंटल धान खरेदीपोटी सुमारे ७४० कोटी रुपयांचे चुकारे सरकारकडे थकीत आहेत. त्यापैकी बुधवारी (४ फेब्रुवारी) दुपारी ही रक्कम वळती करण्यात आली असली तरी, अजूनही सुमारे २९५ कोटी रुपये येणे आहेत. ...
धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाला सन २००६ मध्ये तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांनी मंजुरी दिली होती. ९१७ कोटी रुपयांच्या या सिंचन प्रकल्पामुळे ६५ हेक्टरला सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यास या प्रकल्पामुळे मोठी मदत झाली. ...
गेल्या काही महिन्यात तांदळाचे दर मोठ्या प्रकाणावर वाढले आहेत. तांदळाचे दर सातत्याने वाढत असताना उत्पादित होणाऱ्या भाताला मात्र अत्यल्प दर मिळत आहे. ...
खरीप पणन हंगाम सन २०२५-२६ मध्ये हमीभाव धान खरेदी केंद्रावर धान विक्री करून दोन महिन्याचा कालावधी लोटूनही शेतकऱ्यांना चुकारे देण्यात आले नाही. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहे. ...
Dhan Kharedi : नागपूर जिल्ह्यात धान खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण पुढे करून शासकीय खरेदी अचानक बंद करण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात ४६ हजारांहून अधिक नोंदणीकृत शेतकऱ्यांकडील धानाची खरेदी अद्याप शिल्लक आहे. ...