पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
Rahul Gandhi on Operation Sindoor news: २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या निर्घृण हत्यांना अखेर भारताने प्रत्युत्तर दिले. ऑपरेशन सिंदूर हाती घेत भारतीय लष्कराने दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला जशास तसा मेसेज दिला. या मोहिमेबद ...
Devoleena Bhattacharjee : भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ ठिकाणे हवाई हल्ल्यांनी उद्ध्वस्त केली. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला भारताने हवाई हल्ल्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. या हवाई हल्ल्याला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले. या कारवाईवर अभ ...