पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
BrahMos Missile Scientist Death: ब्रह्मोस मिसाईल प्रोजेक्टचे रशियन शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे ७४ व्या वर्षी निधन झाले. झिरकॉन हायपरसोनिक क्षेपणास्त्राचे डिझायनर आणि भारत-रशिया मैत्रीचे प्रतीक असलेल्या या महान शास्त्रज्ञाची कारकीर्द जाणून घ् ...