पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
India Vs Turkey Conflict: ऑपरेशन सिंदूरवेळी तुर्कीने पाकिस्तानला थेट मदत केली होती, त्याचा बदला आता भारत घेत असल्याचे तुर्कीच्या मीडियात म्हटले जात आहे. ...
July 2025 Astrology Predictions: बाबा वेंगाची एक रहस्यमय आणि भयानक भविष्यवाणी जुलै २०२५ सुरु होण्यापूर्वीच खरी होताना दिसतेय. शनि प्रतिगामी, गुरुचा अस्त आणि जागतिक तणावाच्या दरम्यान तिसऱ्या महायुद्धाचे संकेत आगामी काळात मिळणार का? ...
Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उदध्वस्त केले होते. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यदलांमध्ये पुढचे दोन ती ...