राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
..तर दुसरीकडे नौपाड्यातील भाजपचे उमेदवार सुनेश जोशी यांना रात्री उशीरा तिकीट जाहीर झाले. मात्र सकाळीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. असे असतानाही त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ...
Nashik Municipal Corporation Election : काहींनी पक्षांतरे केली तरीही भाजपच्या वरिष्ठांनी आपल्या मतावर ठाम राहत तब्बल २३ पक्षांतील आयरामांना उमेदवारी दिली आहे. ...
भाजपकडून उमेदवारी अंतिम होण्यास विलंब होत असतानाच शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांनी स्वतंत्रपणे काही प्रभागांत तगडे आणि प्रभावी उमेदवार मैदानात उतरवले आहेत ...
शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीतून बाहेर पडत असल्याची घोषणा करत स्वबळाचा नारा दिला होता. त्यांनी भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसनेच महायुती तोडल्याचा आरोप केला. ...
भाजपला जेथे मित्रांना आपल्या फायद्याकरिता वापरायचे आहे तेथे वापरले. पण आपला वापर करू दिला नाही. मंगळवारी दिवसभर वेगवेगळ्या शहरांमधील नाराजांचे भोकाडे, आत्मदहनाचे इशारे, आरोप यांचा सिलसिला सुरू राहिला. काही ठिकाणी राडे झाले. आता बंडखोरांना थंड करण्याच ...