यंदाच्या पावसाळी हंगामातील परतीच्या पावसाचा कालावधी वाढल्याने आंबा पिकावर परिणाम होणार असून उशिराने आंब्याच्या झाडांना मोहोर येण्याच्या शक्यतेने शेतकरी चिंतातूर झाला आहे. ...
येवला शहरातील विठ्ठलनगरातील रहिवासी व भारतीय सैन्यदलातील हवालदार संदीप अर्जुन शिंदे यांचे कुपवाडा, जम्मू-काश्मीर येथे कर्तव्यावर असताना सोमवारी (दि. १३) निधन झाले. जवान शिंदे यांचे पार्थिव बुधवारी शहरात दाखल झाले. शहरातील अमरधाम येथे त्यांच्यावर शासक ...
नाशिक शहराचे पोलीस आयुक्त दीपक पांडे हे नेहमी चर्चेत राहणारे अधिकारी. कोरोना काळात त्यांनी ग्रीन ज्यूसचा उपक्रम राबविला, तर गोदावरीत राेज स्नान करीत नाशिककरांना गोदामाहात्म्य पटवून देण्याचा प्रयत्न केला. आता दीपक पांडे यांनी कळवण तालुक्यातील काठरे दि ...
नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला भरधाव जाणाऱ्या वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने अपघात झाला. बुधवारी (दि.१५) रात्री सव्वाआठ वाजता वाडीवऱ्हे फाट्यानजीक शेवाळे नाल्याजवळ हा अपघात झाला. या अपघातात इगतपुरी शहरातील चार जण गंभीर जखमी झाले. जखमींमध ...
आफ्रिकेतून आलेल्या व्यक्तींची ओमायक्रॉनमुळे कडक चाचणी हाेत असतानाच नाशिकमध्ये माली देशातून आलेल्या तीन व्यक्तींपैकी एक जण कोरोनाबाधित असल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, त्याला ओमायक्रॉनचा संसर्ग आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी जिनोम सिक्वेन्स पुण् ...
ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीतील रस्त्यांवर लावण्यात येणाऱ्या पथदिव्यांच्या विद्युत देयकांचा खर्च परवडेनासा झाल्याने ग्रामविकास विभागाने यापुढे ग्रामपंचायतीच्या हद्दीत शासनाच्या कोणत्याही योजनांमधून हायमास्ट बसविण्यास बंदी घातली असून, तसे आ ...
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळातील एकमेव प्रशासक असलेले आरिफ खान यांनीही आपल्या प्रशासकीय मंडळाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला असून, संचालक, प्रशासक नसल्याने जिल्हा बँक वाऱ्यावर सुटल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आ ...