‘न करिता सद्गुरुंचे भजन, नोव्हे भव वृक्षाचे छेदन, जरी कोटी कोटी साधन, आणे आण केलीया’ या एकनाथी भागवतातील एकच ओवीतून सद्गुरुंच्या नामाला किती मोठे महत्त्व आहे हे लक्षात येईल. म्हणूनच सद्गुरुंच्या नामाचा आणि सद्गुरुंच्या कामाचा कधीही विसर पडू देऊ नका. ...
सटाणा शहरातील वैष्णवी ट्रेडिंगचे संचालक महेश श्रीधर कोठावदे यांचा २५ टन कांदा परस्पर पाच लाखात विकून पसार झालेल्या हरयाणा येथील ट्रक चालक व मालक यांचा छडा लावण्यात सटाणा पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्यांना ...
बँकांच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर देशभरातील बँक कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून, याचा निषेध करण्यासाठी बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संघटनेने दोन दिवस संपाची हाक दिली आहे. त्याअनुषंंगाने मनमाड शहरातील सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांच्या श ...
जिल्ह्यात बुधवारी (दि. १५) एकूण २८ कोरोनामुक्त तर ७७ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. मुक्तीच्या तुलनेत बाधितांची संख्या जवळपास तिप्पट असण्यामागे प्रलंबित अहवालांची वाढलेली संख्या कारणीभूत ठरली आहे. ...
मालीहून भारतात दाखल झालेल्या एका नागरिकाचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर त्याच्या ओमायक्रॉन विषाणूच्या चाचणीसाठी नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संशोधन प्रयेागशाळेत पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, अंबड येथील ज्या हॉटेलमध्ये संबंधित नागरीक उतरला, त ...
गोदावरी नदीतील अतिक्रमणांमुळे गोदावरी नदीचा नैसर्गिक प्रवाह नष्ट होत आहे. गोदापात्रात कोणत्याही स्वरूपाचे अतिक्रमण होता कामा नये, यासाठी शासकीय यंत्रणांनी पुढाकार घ्यायला हवा. नदीपात्रातील प्राचीन कुंड वाचली तर नदीचा नैसर्गिक प्रवाह आपण सुरक्षित करू ...