पदवी घेतली अनेकदा शासकीय नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला,परंतु यश आले नाही तरी खचून न जाता प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी व्यवसाय करण्याचा मार्ग निवडला.गेल्या तीन वर्षापासून येवला तालुक्यातील नगरसुल येथील राजु रामभाऊ पैठणकर या पदवीधर तरु णाने स्कू ...
येथील छत्रपती मित्रमंडळ यांच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचे सत्कार समारंभाचे आयोजन रविवारी येथील शनी मंदिर परिसरात आयोजित करण्यात आले होते. ...
नाशिक : व्यंकटरमना देवा, लक्ष्मीरमना देवा..., फुल-फुल फुलपाखरा..., मन घुंगरु-घुंगरु..., अशा एकापेक्षा एक सरस काव्यांच्या शब्दांना संगीताचे सूर लाभल्याने शब्द-सुरांचा अवीट संगम व्यंकटेश बालाजी मंदिरात उपस्थित भाविक श्रोत्यांनी अनुभवला.निमित्त होते, का ...
गावाचे गावपण तेथील संस्कार व संस्कृतीमुळे टिकून राहते. अशाच प्रकारे नाशिकचे गावपण टिकविण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांकडून गावाला संस्कार व संस्कृतीचा वारसा मिळत असून, या अमूल्य ठेव्यामुळेच नाशिकसारखे गाव आज समृद्धीच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे प्रतिपाद ...
जीवनात प्रगती करण्यासाठी आपल्या माता-पित्यांचे आशीर्वादच उपयोगी ठरतात. त्यासाठी त्यांचा सन्मान करा, त्यांना आदराने वागवा तसेच जीवनात इच्छापूर्तीसाठी भगवंतासोबत संवाद दृढ व्हावा, असा संदेश अम्मा भगवान यांनी अनुयायांना दिला. ...