नाशिक : केंद्र शासनाच्या वतीने ग्रामीण भागात राबविण्यात येणाऱ्या प्लॅस्टिकमुक्ती मोहिमेत गावागावांची तापसणी होणार असल्याने यासाठी जिल्ह्यातील सर्व गावे प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. यासाठी गावांच्या जनजागृतीसाठी जिल्हा परिषदेने ...
नाशिक : मराठा आंदोलनामुळे पुणे येथे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेस दुपारनंतर थांबविण्यात आल्या. आंदोलकांनी पुणे-चाकण येथे काही खासगी बसेसची जाळपोळ केल्यानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव महामंडळ ...
समिती गठित करण्याबाबत कुठलीही पावले उचलली जात नसल्याने मानव उत्थान मंचच्या वतीनने सोमवारी (दि.३०) अशोकस्तंभावरील पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयापुढे निदर्शने करण्यात आली. ...
नुकसान व प्रवाशांची सुरक्षितता या दोन्ही कारणांमुळे पुण्याहून सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद आदी ठिकाणी सुटणाऱ्या गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. ...
‘मेरे श्याम को मनाने चले आयें हैं दिवानें..., जग हो रहा दिवाना खाटू के श्याम का..., डंका तो बज रहा हैं खाटू के श्याम का..., अशा एकापेक्षा एक सरस भजनांचे सुमधूर गायनात भक्त तल्लीन झाले. कोलकाता येथील रामअवतार अग्रवाल आणि मीना परुळेकर निकम या गायकांनी ...