आजचे शिक्षण आणि उद्योगांना आवश्यक कौशल्ये यामध्ये मोठी तफावत आहे. यासाठी आजच्या काळात आवश्यक असणारी कौशल्ये आणि नव-नवे तंत्रज्ञान आत्मसात करून रोजगारक्षम व्हावे, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी नीलेश सागर यांनी केले आहे. ...
विल्होळी व परिसरातील गावठाणाचे सर्व्हे आॅफ इंडियामार्फत ड्रोनद्वारे येत्या आठ दिवसांच्या आत सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्याद्वारे गावाचा नकाशा तयार करून तो ग्रामपंचायतीच्या मिळकत रजिस्टरला जोडण्यात येईल. ...
गेले काही दिवस घडत असलेल्या अनेक गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गुन्हेगार शोधण्यास मदत होत आहे. देवळालीमध्ये लॅमरोड सुरक्षित राहण्यासाठी लावलेले १८ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे़ ...
मनुष्याचे जीवन प्रत्येक ऋतूत बदलत जाते. ऋतूंचा मानवी जीवनशैलीवर होणारा प्रभाव अन् संगीत यांचे मीलन ‘जीवन का राज ऋतुओं के साज पर’ या लघुनाटिकेतून अखिल हिंदी साहित्य सभेच्या महिला कलाकारांनी घडविला. ...
पंढरपूरच्या विठ्ठलाला आळवणाऱ्या स्वरांसह नृत्यातून जणू नाचे पांडुरंग अशी अनुभूती देणाºया भक्तिपूर्ण कार्यक्रमात नाशिककरही दंग झाले. ते ‘नामाचा गजर’ या संगीत संध्येच्या निमित्ताने. ...
आजच्या काळात विद्यार्थी फक्त गुणमिळवण्याची स्पर्धा करून पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु नोकऱ्यांचे स्वरूप बदलत चालले असून, यामुळे भविष्यात रोजगाराची गंभीर समस्या निर्माण होणार आहे. ...
वाड्यात राहणारा घरमालक असेल तर त्या वाड्याशी त्याची ओळख निगडित असते अन् भाडेकरू असेल तर त्याची निकडही त्याला जिवापेक्षाही अधिक मोलाची वाटत असते. त्याशिवाय कामधंद्यासाठीची मोक्याची जागा, ...