सततच्या नापिकीला कंटाळून तालुक्यातील तळवाडे भामेर येथे अल्पभूधारक शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. १६) सकाळी उघडकीस आली. ...
गेल्या दोन- तीन दिवसांपूर्वीच तालुक्यातील रायपूर येथे आपल्या घरी एक महिन्याच्या सुटीवर आलेल्या भारतीय सीमा सुरक्षा दलातील जवानाचा मनमाड- लासलगाव रोडवरील भारत नगरजवळ मंगळवारी (दि.१४) अपघाती मृत्यू झाला. रमेश म्हातारबा गुंजाळ, असे या जवानाचे नाव असून ब ...
नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय पवार यांनी भाजपला ‘ जय श्रीराम ’ म्हणत पुन्हा राष्ट्रवादीची वाट धरली आहे. येवला येथे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पवार यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. ...
जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव ओसरत असतानाच गेल्या दोन दिवसांपासून ग्रामीण भागात पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्याने चिंता वाढल्या आहेत. विशेषत: निफाड तालुक्यातील रुग्णसंख्या गुरुवारी (दि. १६) साठवर जाऊन पोहोचली आहे. ...
‘न करिता सद्गुरुंचे भजन, नोव्हे भव वृक्षाचे छेदन, जरी कोटी कोटी साधन, आणे आण केलीया’ या एकनाथी भागवतातील एकच ओवीतून सद्गुरुंच्या नामाला किती मोठे महत्त्व आहे हे लक्षात येईल. म्हणूनच सद्गुरुंच्या नामाचा आणि सद्गुरुंच्या कामाचा कधीही विसर पडू देऊ नका. ...
सटाणा शहरातील वैष्णवी ट्रेडिंगचे संचालक महेश श्रीधर कोठावदे यांचा २५ टन कांदा परस्पर पाच लाखात विकून पसार झालेल्या हरयाणा येथील ट्रक चालक व मालक यांचा छडा लावण्यात सटाणा पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्यांना ...
बँकांच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर देशभरातील बँक कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून, याचा निषेध करण्यासाठी बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संघटनेने दोन दिवस संपाची हाक दिली आहे. त्याअनुषंंगाने मनमाड शहरातील सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांच्या श ...