दिवाळीच्या कालावधीत दरवर्षी शहरात विविध भागात आगीच्या घटना घडतात. २००९ ते २०१८ यादरम्यान १० वर्षामध्ये १८७ आगीच्या घटना घडल्या. यात फटाक्यामुळे ४९ आगीच्या घटना घडल्या. ...
रेशन कार्डवर मिळणाऱ्या तूरडाळीचा तुटवडा भासत आहे. अनेक रेशन दुकानातून तूरडाळ गायब झाली आहे. सणासुदीच्या दिवसात तूरडाळ मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. ...
उपराजधानीत इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ‘कॅशलेस’च्या युगात आता ‘ई-सेवा’ थेट मोबाईलपर्यंत येऊन पोहोचल्या आहेत. युवापिढीसाठी तर इंटरनेट दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक आहे. परंतु ‘ई-क्रांती’सोबतच ‘सायबर क्राईम’च्या प्रकरणांमध्येदेखील वाढ होत ...
प्राची व शुभेंदू चॅटर्जी यांची सहा वर्षीय चिमुकली कुहू चॅटर्जी हिने आंतरराष्ट्रीय महोत्सवात शास्त्रीयनृत्य शैली भरतनाट्यम्ची प्रस्तुती देत, सगळ्यांची मने जिंकली. ...
निवडणुका जाहीर झाल्यापासून तर निकाल जाहीर होईपर्यंतच्या कामातील महत्त्वाचा टप्पा असणारा मतदानाचा दिवस सोमवारी शांततेत पार पडला. मात्र या कामात सकाळी ५ वाजतापासून जुंपलेली यंत्रणा दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजेपर्यंत जागत होती. ...