संतूर या लोकसंगीतातील वाद्याला भारतीय शास्त्रीय संगीताचे ‘सोलो’ वाद्य म्हणून मानाचे स्थान मिळवून देण्यात ज्यांनी निष्ठेने अपार मेहनत घेतली, अशा प्रतिभावंत कलावंतांमध्ये पं. उल्हास बापट यांचे प्रमुख स्थान आहे. उल्हासजींच्या जादुई संगीताने रसिकांच्या द ...
भारतीय संगीतात शांतरस आहे, जे इतर संगीतात मिळत नाही. म्हणून याला आध्यात्मिक स्थान दिले आहे. आपल्या येथे संगीताला अध्यात्माशी जोडल्यामुळे त्यातून आत्मशांतीचा अनुभव होतो. जो शरीर व मनला प्रसन्न करतो, असे प्रतिपादन पं. उल्हास कशाळकर यांनी व्यक्त केली. ...
मोहम्मद रफी आपल्या वलयांकित व्यक्तिमत्त्वाचे कुठलेही ओझे मुलांवर टाकू पाहत नव्हते. मुलांना आपल्यासारखे नाही तर त्यांच्यासारखे घडू द्या, हे रफींनी फार वर्षांपूर्वी ओळखले. आपल्या संस्कार, संगोपनात ते कुठेच येत नाही. शाहीदला मनापासून जगू देणारा रफी मग ब ...
२०१७ सालच्या पूर्वसंध्येला चित्रपट आणि नाट्यसंगीताच्या बाबतीत विविध प्रयोग झाले. त्यामुळे येणाºया वर्षात संगीत क्षेत्रासाठी अत्यंत आश्वासक आणि सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. पुढच्या वर्षात जाण्याआधी मागच्या घटनांचा उल्लेख करणे अत्यंत महत्त्वाचे आहे ...
सावंतवाडी येथील पालिकेच्यावतीने आयोजित पर्यटन महोत्सवाचा दुसºया दिवशी शास्त्रीय नाट्यसंगीत गायक पंडित जयतीर्थ मेवुंडी यांच्या सुरेल व शास्त्रशुध्द गायनाने सावंतवाडीकरांना मंत्रमुग्ध केले. यावेळी उपस्थित श्रोत्यांनी त्यांना टाळ्यांच्या कडकडाटाने दाद द ...
कॉफी टेबल : ‘शास्त्रीय संगीताचे अस्तित्व आणि महत्त्व पूर्वपार चालत आलेले असून, यापुढेही ते कायम राहणार. मन आणि बुद्धीला थेट भिडणार्या सुरांची जादू काळानुरूप काही कमी होणार नाही. संूपर्ण भारतीय संगीताचा आधारभूत पाया असणारे शास्त्रीय संगीत शाबूत आहे आ ...