मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर शहरापासून अवघ्या तीन किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या तेलंगाणा राज्याच्या सीमेपासून महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. त्या दृष्टीने जयत तयारी केली जात आहे. ...
Jara Hatke News: राजस्थानमधील जालौर जिल्ह्यातील धानोल गावामध्ये एक गाय चर्चेचा विषय ठरली आहे. ही गाय एक कोटींच्या घरात राहते. तिची देखभाल करण्यासाठी २४ तास चार जण तैनात असतात. तिला थोडंही दुखलं खुपलं तर त्वरित डॉक्टरांना बोलावले जाते. ही गोष्ट आहे व् ...
मराठेशाहीतील शौर्याचं धगधगतं पर्व असलेल्या सात मराठा सरदारांनी केलेल्या पराक्रमावर आधारित वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाची घोषणा झाली आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. ...
Gaurav More: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शोमधून अभिनेता गौरव मोरे घराघरात पोहोचला असून त्याने प्रेक्षकांच्या मनातही घर केलं आहे. ...
देशात दिवाळीची लगबग सुरू असून सर्वत्र खरेदीची झुंबड उडाल्याचे पाहायला मिळत आहे. गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यत दिवाळीसाठी काही ना काही खरेदी करण्याचा विचार करत आहे. कुणी कपडे, सोने, दुचाकी, कार, घर खरेदी करताना दिसून येतात. मात्र, देशातील गर्भश्रीमंत ...
महाराष्ट्र वन विभागाच्या कांदळवन प्रतिष्ठानने बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) ला महाराष्ट्रातील खारफुटी आणि खाडीपात्र क्षेत्रातील गोबिड माशांच्या विविधता आणि अधिवासाचा अभ्यास करण्यासाठी एक संशोधन प्रकल्प राबविण्यासाठी देण्यात आला होता. ...