मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
आषाढ महिन्याच्या उत्तरार्धात नागरिकांना गटारीचे वेध लागतात. मांसाहारावर ताव मारण्याचा बेत आखले जातात. याच धर्तीवर मध्य रेल्वेच्या कर्मचा-याने ‘विनातिकीट बकरी’ लिलावातून २ हजार पाचशे रुपयांमध्ये विकत घेत गटारीची तयारी केली. ...
अंधेरी पूल दुर्घटनेनंतर तातडीने मालाड येथील पूल बंद करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे आणि पालिकेने घेतला. मात्र या पुलाच्या दुरुस्तीसाठी १२ आॅगस्ट २०१६पासून पश्चिम रेल्वे पालिकेकडे पाठपुरावा करत असून त्याला यश आलेले नाही. ...
प्रवाशांना नीट चालता यावे, यासाठी रेल्वे स्थानकांवरील पादचारी पुलांचे रुंदीकरण करण्याचे आदेश २००६ मध्येच दिले असतानाही त्याचे अद्याप पालन न केले गेल्याने उच्च न्यायालयाने मध्य व पश्चिम रेल्वेला गुरुवारी चांगलेच फैलावर घेतले. ...
महापालिका शाळा क्र-9 मध्ये मुलांना देण्यात येणाऱ्या खिचडीत विष्ठा मिळाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकाराने शाळेतील मध्यान्ह पोषक आहारावर प्रश्नचिन्हे उभे राहिले असून संबंधितावर कारवाईचे संकेत पालिका प्रशासन अधिकारी मोहिते यांनी दिले. ...