मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी मुंबईच्या विविध भागांतील मल्टिप्लेक्समध्ये जाऊन खाद्यपदार्थांच्या किमती खरोखर कमी झाल्या आहेत का, बाहेरील खाद्यपदार्थ चित्रपटगृहात नेण्याचे आश्वासन पाळले जाते आहे का, याची पाहणी केल्यावर धक्कादायक चित्र उभे राहिले... ...
जोगेश्वरी येथील भूखंड घोटाळ्याची चौकशी निवृत्त न्यायाधीशांकडून करण्याच्या स्थायी समितीच्या आदेशाला पालिका आयुक्त अजय मेहता यांनी केराची टोपली दाखवली आहे. ...
स्तनाच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील सुमारे ७० टक्के महिलांना केमोथेरपीच्या वेदना टाळता येणार असल्याचा दावा ट्रायल असाइनिंग इंडिव्हिज्युअलाईज्ड आॅप्शन फॉर ट्रीटमेंटच्या निष्कर्षात करण्यात आला आहे. ...
धोकादायक लोअर परळ पुलाच्या पाडकामाच्या निविदा प्रक्रियेस आजपासून सुरुवात होणार आहे. निविदा खुली झाल्यानंतर तातडीने कंत्राटदार नियुक्त करून पुलाचे पाडकाम करण्यात येणार आहे. ...
पावसाळा सुरू होऊन जून आणि जुलै असे दोन महिने लोटले तरी प्रत्यक्षात मुंबई पालिकेला मुंबई शहर आणि उपनगरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचे विघ्न दूर करण्यात यश आलेले नाही. ...
मुंबईसह राज्यातील काही भागांत सुरू केलेल्या मोटार बाइक अॅम्ब्युलन्स सेवेला गुरुवारी २ आॅगस्टल् रोजी एक वर्ष पूर्ण झाले. या कालावधीत एकट्या मुंबईत ३५७४ रुग्णांना तातडीने वैद्यकीय सुविधा मिळाल्या. ...