मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
ठाणे : रिदम म्युझिक अकॅडमी, ठाणे व श्री आनंद भारती समाज, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने श्री आनंद भारती समाज सभागृहात गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात तबला आणि पखवाजची जुगलबंदी रंगली तर सारंगी वादनाने रंगत आणली. कार्यक्रमाचे द ...
OBC Reservation: राज्य सरकारी नोकरीत ओबीसी समाजाला किती प्रतिनिधित्व मिळाले याचा आढावा घेतला जाईल. ओबीसी समाजाच्या रिक्त जागा असतील तर त्या जागा कालबद्ध पद्धतीने भरल्या जातील ...
मालाड पश्चिम येथील डेंजरस झाेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्सा बीचवर जेलीफिशचा प्रादुर्भाव गेल्या तीन दिवसांपासून सुरुच आहे. आज याठिकाणी जवळपास 500 पर्यटक आले होते, त्यापैकी सुमारे 15 पर्यटकांना जेलीफिशने डंख मारला आहे. ...