मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
आईच्या कुशीत बाळ विसावेपर्यंत त्याला आंघोळ घालणं, दूध पाजणं या सगळ्या संगोपनाच्या गोष्टी ओशिवरा पोलिसांनी सांभाळल्या. मुंबई पोलिसांच्या या कर्तव्यतत्परतेमुळे आज आंबोली आणि ओशिवरा पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. ...
१७ आॅगस्टला त्या पुणे रेल्वे स्टेशनवरील प्लॉटफॉर्म क्रमांक २ येथील बुक स्टॉलजवळ झोपल्या होत्या़. त्यावेळी रात्री सव्वा आठ ते मध्यरात्री बाराच्या दरम्यान त्यांच्या मुलाला पळवून नेले़. ...
परळ येथील क्रिस्टल टॉवरमध्ये काल लागलेल्या आगीत चार जणांचा नाहक मृत्यू झाला. याप्रकरणी इमारतीचा बिल्डर अब्दुल रझाक इस्माईल सुपारीवाला याला न्यायालयाकडून २७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ...
मुंबई : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने आज मैलाचा दगड पार केला आहे. रिलायन्सचे बाजार भांडवल तब्बल 8 कोटींवर पोहोचले आहे. हा टप्पा ओलांडणारी रिलायन्स ही पहिली कंपनी बनली असून टीसीएस अद्याप 26 हजार कोटींनी मागे आहे. गुरुवारी ...
तांत्रिक कारणामुळे जुलै आणि आॅगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यांत काही दिवस स्थगित झालेली मुंबई-कोल्हापूर विमानसेवा एअर डेक्कन कंपनीकडून आता सुरळीतपणे सुरू आहे. या विमानसेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...