मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
नेट व पेट परीक्षा एकाच दिवशी असल्याने, पेट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांसह आंबेडकर स्टुडन्ट्स असोसिएशने मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे केली आहे. ...
मुंबई महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कामगारांच्या मेगा भरतीमध्ये गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. वेगवेगळे निकष लावून कमी गुण असलेल्या उमेदवारांनाही या यादीत घुसविण्यात आल्याने उमेदवारांमध्ये नाराजी पसरली आहे. ...
मुंबईतील कचरा कमी झाल्याचा दावा करीत महापालिकेने कचरा उचलणाऱ्या वाहनांची संख्या कमी केली. मात्र, अनेक ठिकाणी कचरा वेळेत उचलला जात नसल्याने, मुंबईत ऐन सणासुदीत ठिकठिकाणी कचरा साठून राहत आहेत. ...
मुलुंड कचराभूमीची क्षमता संपुष्टात आल्यामुळे ते आॅक्टोबरपासून बंद करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले होते. त्यानुसार, मुलुंड कचराभूमीला टाळे लावण्याची प्रक्रिया सुरू झाली. ...
स्मारक म्हणजे आपल्याकडे प्रतिष्ठतेचा विषय मानला जातो. सरकारवर कर्जाचा कितीही बोजा असला तरी स्मारकांसाठी कोट्यवधी रूपयांचा निधी उपलब्ध केला जातो. आमच्या कार्यकाळात अमूकएक स्मारक झाले हे मिरवण्यासाठीही खटाटोप केला जातो. ...
गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. मुंबईत आज पेट्रोल 22 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 84.06 रुपये मोजावे लागतील. ...
वर्सोवा येथील आंबेडकर नगर, सिध्दार्थ नगर, म्हाडा, धनलक्ष्मी कौ. आॅप-हौ. सोसायटी समोर, एसव्हीपी नगर, चार बंगला आणि मिल्लत नगर येथे मोठ्या प्रमाणात तिवरांचे जंगल अस्तित्वात आहे. ...