मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक सुरक्षेचा कायदा केल्यानंतरही केंद्र व राज्य सरकार ज्येष्ठांबाबत उदासीन असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाने केला आहे. ...
कोळी बांधवांचे शेकडो वर्षांपासून मुंबईत वास्तव्य आहे. पारंपरिक मासेमारी करणाऱ्या या समाजाने मुंबईत अनेक स्थित्यंतरे पहिली. शहराच्या विकासात योगदान दिले. ...
मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील लोकलमध्ये विनातिकिट प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे, तर मध्य रेल्वे मार्गावरील महिलांच्या प्रथम श्रेणीच्या डब्यांमध्ये द्वितीय श्रेणीचे तिकिट असलेल्या महिला प्रवास करतात. ...
किमान वेतन सल्लागार मंडळासोबत महाराष्ट्र राज्य महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीची झालेली बैठक फिस्कटल्यानंतर कंत्राटी कामगारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ...
राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत असून ग्लोबल ॲडल्ट टोबॅको सर्व्हे (GATS-2) 2016-17 नुसार देशभरात महाराष्ट्रमध्ये धूम्रपानाचे प्रमाण सर्वात कमी असल्याचे निदर्शनास आले आहे ...