मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबई, ठाणे, नवीमुंबई याठिकाणी सुरू असलेली विकास कामे याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम हा पक्ष्यांच्या राहणीमानावर दिसून येतो. शहरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण असल्याने पक्षी कमी प्रमाणात शहरी भागात येतात. ...
जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर सेंटर रुग्णालयात डोळ्यांवरील शस्त्रक्रियेत दाखविलेल्या निष्काळजीमुळे महापालिका रुग्णालयातील कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ...
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ प्रकल्पांतर्गत गिरगावसह काळबादेवी येथील तब्बल ५३० कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर भाड्याच्या जागेत अथवा प्राधिकरणाने दिलेल्या जागेत झाले असून, आता सर्वांत जुनी चाळ म्हणून ओळख असलेल्या क्रांतीनगरमधील ए, बी आणि सी ...
मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर पाच रूग्णांना अंधत्व आल्याच्या प्रकरणात जोगेश्वरी ट्रॉमा केअर सेंटरच्या तीन परिचारिकांना निलंबित तर एका डॉक्टरची सेवा खंडित करण्यात आली आहे. ...
तंबाखूचे व्यसन सोडविण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न होत असताना, दुसरीकडे मात्र तंबाखूचे व्यसन दूर करण्यासाठी येणारे रुग्ण समुपदेशनाकडे पाठ फिरवित असल्याचे चित्र आहे. ...
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ली कार्बुझिए या फ्रेंच वास्तुरचनाकाराने शहरे म्हणजे मानवाच्या ‘वस्तीची यंत्रे’ अशी संकल्पना मांडली आणि बघता बघता ती जागतिक झाली. भौतिकशास्त्र आणि यंत्र-तंत्र क्रांतीचा तो प्रभाव होता. ...