मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेचे भुयारीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. या मार्गिकेचे भुयारीकरणाचे काम मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फत (एमएमआरसीएल) करण्यात येत असून आतापर्यंत ७० टक्के भुयारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. ...
जसजशी थंडीची चाहूल लागते तसतशी मुंबईतील प्रत्येक महाविद्यालयामध्ये फेस्टिव्हल्सची धामधूम बघायला मिळते. यंदाही नोव्हेंबर महिन्यापासून फेस्टिव्हलचे ‘बिगुल’ वाजायला सुरुवात झालीय. ...
कांदिवलीच्या प्रकाश कॉलेजचा एनएसएस कॅम्प नुकताच पाली (रायगड) येथील वावळोली या गावी पार पडला. १० ते १६ नोव्हेंबर दरम्यान पार पडलेल्या या कॅम्पच्या माध्यमातून वावळोली गावात कॉलेजियन्सच्या समाजकार्याचा ‘प्रकाश’ पडला असेच म्हणावे लागेल. ...