मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
कायमस्वरुपी बंद झालेल्या मोबाइल क्रमांकाची यादी दर महिन्याला संकेतस्थळावर जाहीर करण्याचे निर्देश भारतीय दूरसंचार नियामक आयोगाने दूरसंचार कंपन्यांना दिले आहेत. ...
अन्न, वस्त्र, निवारा या घटकांसाठी जेवढे पर्यावरणपूरक राहता येईल, तेवढे राहून आणि निसर्गाचा समतोल राखून आपण पुढे गेले पाहिजे, असे मत ‘टेरी’च्या पश्चिम विभागीय केंद्राच्या सहायक संचालक डॉ. अंजली पारसनीस यांनी व्यक्त केले. ‘लोकमत’च्या ‘कॉफीटेबल’ या मुला ...
स्वच्छ सर्वेक्षण-२०२० अंतर्गत विविध उपक्रम चांगल्या रितीने राबवून स्वच्छता अभियानातील कामगिरी सर्वोत्कृष्ट करण्याचा पूर्ण क्षमतेनिशी महापालिका प्रयत्न करीत आहेत. ...