मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
कनिष्ठ अभियंत्यांच्या ३४१ पदांसाठीच्या आॅनलाइन भरती प्रक्रियेला मुदतवाढ देण्यास प्रशासनाने नकार दिल्यामुळे स्थायी समितीने याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी दप्तरी दाखल केला होता. ही भरती प्रक्रिया स्थायी समितीने रद्द ठरविल्यानंतरही अभियंत्यांची परीक्षा पूर ...
आॅक्टोबर महिना संपल्यावर मुंबईत थंडीची चाहूल लागते. परंतु यंदा नोव्हेंबर महिन्यातही पाऊस कोसळत होता. त्यामुळे या वर्षी थंडी उशिराने येईल असे म्हणणे वागवे ठरणार नाही. ...
गोरेगाव पूर्वेकडील सन्मित्र मंडळ विद्यामंदिर येथे इयत्ता सहावीत शिकणारी अक्षता होरंबे हिने १५० फूट उंचीचा मनमाड येथील हडबीच्या शेंडीचा सुळका नुकताच सर केला. ...
शहरातील वाढती मॉल संस्कृती मुंबईकरांसाठी नवी नाही. कधी सहज फिरायला म्हणून, कधी विंडो शॉपिंगसाठी तर कधी खाण्यासाठी, चित्रपट पाहण्यासाठी मुंबईकर मॉलला पसंती देतात. ...
शिक्षणाचा ताण कमी करण्यासाठी काही वर्षांपासून शिक्षण पद्धतीत बदलाच्या नावाखाली प्रोजेक्ट वर्कचे फॅड शाळांमध्ये सुरू झाले आहे. विशेषत: खासगी आणि विनाअनुदानित शाळांमध्ये तर सर्रास या पद्धतीचा वापर करून मूल्यांकन केले जाते. ...