मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
भायखळ्यातील राणीच्या बागेत मुक्कामाला आलेल्या नवीन पाहुण्यांचे २६ जानेवारीपासून मुंबईकरांना दर्शन होईल. यामध्ये अस्वल, तरस, कोल्हा आणि बिबट्या यांचा समावेश आहे. ...
महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी टपाल खात्याने माहीम बाजार येथे सर्व महिला कर्मचारी व अधिकारी असलेले टपाल कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
नाइटलाइफमध्ये अनिवासी क्षेत्रांमधील किती आस्थापनांचा सहभाग असेल याबाबत पोलिसांकडे अधिकृत माहिती नसल्याने पहिल्या टप्प्यात मध्यरात्री होणाऱ्या गर्दीनुसार बंदोबस्तात वाढ करण्यात येणार असल्याची भूमिका मुंबई पोलीस घेताना दिसत आहेत. ...
ड्रॅगन, दरी, पर्वतरांगा, ओबडधोबड वाटा अन् चांदोबाही, मुंबईतल्या वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्रात नुकत्याच बसविण्यात आलेल्या ‘मोशन सिम्युलेटर’मुळे हे शक्य झाले आहे. ...