मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
navratri, industry, mumbai लॉकडाउनमुळे घरीच बंदिस्त झालेले जनजीवन, व्यावसायिक, दुकानदार, उद्योजक आर्थिक संकटात सापडले असताना स्वदेशी वस्तू थेट घरीच पोहोच करण्याचा घरपोच कनेक्ट या नव्या उपक्रमाला घटस्थापनेच्या मुहूर्तावर प्रारंभ होत आहे. ...
राज्यातील सिनेमागृहे सुरू करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने पुढाकार घेऊन यासाठी एसओपी (आदर्श कार्यपद्धती) तयार केली आहेत. एसओपी निश्चित झाल्यानंतर सिनेमागृहे सुरू करण्याबाबत विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. (CM Udd ...
raid : बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याच्या घरी बेंगळुरू पोलिसांनी छापा टाकला आहे. बंगळुरूच्या दोन पोलिस निरीक्षकांनी दुपारी 1 वाजता छापा टाकला. विवेक ओबेरॉय याचा मेहुणा आदित्य अलवा प्रकरणात हा छापा टाकण्यात आला. ...