मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
टॉप्स ग्रुपचे रमेश अय्यर यांच्या तक्रारीनुसार, २००८ मध्ये टॉप्स कंपनीने लंडनच्या द शील्ड गार्डिंग कंपनीत १३० कोटी रुपयांचे ५१ टक्के समभाग घेतल्याचे समोर आले ...
२९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला तर १०० हून अधिक लोक जखमी झाले. मृत्यू झालेल्या लोकांमध्ये निसार अहमद बिलाल यांचा मुलगाही होता. ...
Mumbai Congress president : 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उत्तर मुंबईतून संजय निरुपम यांना उमेदवारी देतांना मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून त्यांची काँग्रेस हायकमांडने उचलबांगडी केली होती. ...