मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Night Curfew in Mumbai : अत्यावश्यक सेवा सुरु असून पाचपेक्षा कमी व्यक्ती ११ नंतर घराबाहेर पडू शकतात. त्यामुळे मुंबईकरांना नववर्षाच्या स्वागतासाठी थोडासा दिलासा मिळणार आहे. ...
हरयाणाचे भाजपा नेते अरुण यादव यांनी ट्विट करुन काँग्रेसवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. काँग्रेस अल्पसंख्यांकांच्या हिताचा विचार करणार असल्याचं निवडणुकांवेळी सांगते. ...
9 जुलै 1875 म्हणजेच तब्बल 145 वर्षांपूर्वी मुंबईत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना झाली आहे. आशिया खंडातील सर्वात पहिलं आणि सर्वात मोठी आर्थिक उलाढाळ असणारं हे मार्केट आहे. ...