मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
RTO : प्रत्येकाला आपल्या आवडीचा नंबर हवा असतो. काहीजण तर त्यासाठी वेगळे पैसे मोजायला तयार असतात. आरटीओ कार्यालयातून फॅन्सी नंबर घेण्यासाठी प्रचंड चढाओढ लागलेली असते. ...
ration card portability : शासनाने रेशन कार्ड पोर्टेबिलिटीचा विकल्प उपलब्ध करून दिल्यानंतर मुंबईत नोव्हेंबर, २०२० पासून अद्याप १ लाख ८५ हजार २२९ जणांनी कार्ड पोर्ट केले. ...
Weather : गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. विदर्भात बऱ्याच भागात तर मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. ...
farmers protest : स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार, लोक संघर्ष मोर्चा, शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट, भारतीय कम्युनिस्ट, जनता दल, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, एनएपीएम आदी संघटनांनी मोर्चाचा इशारा दिला होता. ...
Mumbai : परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाइन करण्याचा निर्णय सोमवारी जाहीर करण्यात आला. त्यामुळे मुंबई विमानतळावर सोमवार रात्रीपासून प्रवाशांची तपासणी करण्यासाठी पोलीस व पालिका अधिकारी तैनात होते. ...