मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी विरोधी पक्षाकडून दिली जात आहे. परंतु विरोधी पक्षांनी भ्रमात राहू नये. मविआ सरकार अशा धमक्यांना घाबरत नाही. ...
Mumbai : मुंबईतील सहा मीटरपेक्षा छोटे व काही मोठ्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण आणि डांबरीकरण केले जाणार आहे, तर आरे कॉलनीतील प्रत्येक किलोमीटरच्या रस्त्यांसाठी तीन कोटी ९२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. ...
Coronavirus: सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्येचा आढावा घेऊन खाटांची संख्या वाढविण्यात येत आहेत. सेंट जॉर्ज रुग्णालयात २८० खाटा होत्या, आता तिथे ३२० खाटा आहेत. ...
मलबार हिल येथे कमला नेहरु पार्कचे विशेष आकर्षण म्हणजे म्हातारीचा बूट. त्याचबरोबर आता या उद्यानात पशु-पक्ष्यांचे मुक्त विहार न्याहाळता यावे, यासाठी निसर्ग उन्नत मार्ग म्हणजेच ट्री वॉक तयार करण्यात येणार आहे ...
उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी सुमंत रुईकर (Sumant Ruikar) व त्यांच्या मित्रासह तिरुपती बालाजीकडे पायी निघाले होते. सुमंत रुईकर यांना तिरुपतीकडे जाताना ताप आल्याने कर्नाटकातील रायचूर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते ...
विधानपरिषदेतील कार्यकाळ संपणाऱ्या आमदारांना आज निरोप देताना पायऱ्यांवरील फोटोमध्ये त्यांची अनुपस्थितीही चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र, त्याहीपेक्षा त्यांनी विधानपरिषदेत केलेलं शेवटचं भाषणही भावूक होतं ...
विधान परिषद आमदारांच्या निरोप संमारंभाचे फोटो काढताना रामदास कदम यांना पहिल्याच रांगेत स्थान दिले होते, मात्र त्यांची खुर्ची शेवटपर्यंत रिकामीच राहिली. त्यामुळे, रामदास कदम नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. ...