लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
'राज्यपालांनी राजकारण करू नये, संविधानिक पदाचा मान राखावा' - Marathi News | 'Governors should not do politics, constitutional position should be respected', Says nana patole | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज्यपालांनी राजकारण करू नये, संविधानिक पदाचा मान राखावा'

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी विरोधी पक्षाकडून दिली जात आहे. परंतु विरोधी पक्षांनी भ्रमात राहू नये. मविआ सरकार अशा धमक्यांना घाबरत नाही. ...

निवडणुका आल्या! आता रस्ते दुरुस्तीची घाई! - Marathi News | Elections have come! Hurry up for road repairs now! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुका आल्या! आता रस्ते दुरुस्तीची घाई!

Mumbai : मुंबईतील सहा मीटरपेक्षा छोटे व काही मोठ्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण आणि डांबरीकरण केले जाणार आहे, तर आरे कॉलनीतील प्रत्येक किलोमीटरच्या रस्त्यांसाठी तीन कोटी ९२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.  ...

Coronavirus : मुंबई-ठाण्यात ७५,००० खाटा तयार..!, मास्क वापरा, गर्दी टाळा, नाहीतर खाटा तुमची वाटच पाहत आहेत..! - Marathi News | Coronavirus: 75,000 beds ready in Mumbai-Thane ..!, Use masks, avoid crowds, otherwise beds are waiting for you ..! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-ठाण्यात ७५,००० खाटा तयार..!, मास्क वापरा, गर्दी टाळा, अन्यथा...

Coronavirus: सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्येचा आढावा घेऊन खाटांची संख्या वाढविण्यात येत आहेत. सेंट जॉर्ज रुग्णालयात २८० खाटा होत्या, आता तिथे ३२० खाटा आहेत. ...

मलेशियाच्या धर्तीवर 'ट्री वॉक', मुंबईतील उद्यानात चालण्याचा आनंद मिळणार - Marathi News | Enjoy the Tree Walk in the style of Malaysia, the elevated nature trail in the park in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मलेशियाच्या धर्तीवर 'ट्री वॉक', मुंबईतील उद्यानात चालण्याचा आनंद मिळणार

मलबार हिल येथे कमला नेहरु पार्कचे विशेष आकर्षण म्हणजे म्हातारीचा बूट. त्याचबरोबर आता या उद्यानात पशु-पक्ष्यांचे मुक्त विहार न्याहाळता यावे, यासाठी निसर्ग उन्नत मार्ग म्हणजेच ट्री वॉक तयार करण्यात येणार आहे ...

'त्या' शिवसैनिकाच्या कुटुंबीयांना शिवसेना नेत्याकडून 5 लाखांची मदत - Marathi News | 5 lakh help from Shiv Sena leader chandrakant khaire to the family of 'that' Shiv Sainik in beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :'त्या' शिवसैनिकाच्या कुटुंबीयांना शिवसेना नेत्याकडून 5 लाखांची मदत

उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी सुमंत रुईकर (Sumant Ruikar) व त्यांच्या मित्रासह तिरुपती बालाजीकडे पायी निघाले होते. सुमंत रुईकर यांना तिरुपतीकडे जाताना ताप आल्याने कर्नाटकातील रायचूर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते ...

एका गोष्टीचं माझ्या मनात शल्य, रामदास कदमांनी सांगितली 'मन की बात' - Marathi News | One thing is clear in my mind, Ramdas Kadam said in vidhansabha about kokan and shiv sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एका गोष्टीचं माझ्या मनात शल्य, रामदास कदमांनी सांगितली 'मन की बात'

विधानपरिषदेतील कार्यकाळ संपणाऱ्या आमदारांना आज निरोप देताना पायऱ्यांवरील फोटोमध्ये त्यांची अनुपस्थितीही चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र, त्याहीपेक्षा त्यांनी विधानपरिषदेत केलेलं शेवटचं भाषणही भावूक होतं ...

Mumbai Corona Updates: मुंबईचा कोरोना रुग्णसंख्येचा आकडा वाढतोय! आज ८०९ रुग्णांची नोंद, तीन जणांचा मृत्यू - Marathi News | Mumbai Corona Updates 809 new cases 335 recoveries and 3 deaths reported in Mumbai today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचा कोरोना रुग्णसंख्येचा आकडा वाढतोय! आज ८०९ रुग्णांची नोंद, तीन जणांचा मृत्यू

Mumbai Corona Updates: देशात ओमायक्रॉनचं संकट दिवसेंदिवस वाढत असताना आता मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या देखील चिंतादायक ठरत आहे. ...

रामदास कदमांची 'खुर्ची' रिकामीच, समारोप कार्यक्रमानंतर रंगली चर्चा - Marathi News | Ramdas Kadam's 'chair' is empty, colorful discussion after the closing ceremony of MLC in vidhanbhavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रामदास कदमांची 'खुर्ची' रिकामीच, समारोप कार्यक्रमानंतर रंगली चर्चा

विधान परिषद आमदारांच्या निरोप संमारंभाचे फोटो काढताना रामदास कदम यांना पहिल्याच रांगेत स्थान दिले होते, मात्र त्यांची खुर्ची शेवटपर्यंत रिकामीच राहिली. त्यामुळे, रामदास कदम नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.  ...