मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
भाजपा नेते आणि आमदार नितेश राणे यांनी विधानसभेच्या पायऱ्यावर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंना उद्देशून म्याव म्याव केल्यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे ...
Coronavirus in Maharashtra : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा lockdown लागणार का? अशी चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर Mumbaiचे पालकमंत्री Aslam Sheikh यांनी लॉकडाऊनबाबत सूचक विधान केले आहे. ...
स्थानिक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी भाटेबंदर कडे जाणाऱ्या मार्गावरील पेट्रोल पंप समोर एक तीनचाकी रिक्षा टॅम्पोने तेथील नाताळ निमित्त केलेली रोषणाईचे तोरण तोडले ...
उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी सुमंत रुईकर (Sumant Ruikar) व त्यांच्या मित्रासह तिरुपती बालाजीकडे पायी निघाले होते. सुमंत रुईकर यांना तिरुपतीकडे जाताना ताप आल्याने कर्नाटकातील रायचूर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले ...