मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Umakant Agnihotri : प्रियंका गांधी यांच्या ‘लडकी हूँ, लड सकती हूँ’, अभियानाला साथ द्या, काँग्रेसला मतदान करा आणि काँग्रेसलाच सत्तेत आणा, असे आवाहन अग्निहोत्री यांनी केले आहे. ...
Hijab Row: कर्नाटकमध्ये महाविद्यालयात बुरखा घालण्यावरून वाद पेटला आहे .त्याचे पडसाद सर्वच देशात उमटत आहेत. त्यातच आता मुंबईतील एका कॉलेजमध्येही असाच प्रकार पाहायला मिळत आहे. ...
कोविडखेरीज रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना कोरोना चाचणी बंधनकारक आहे, मात्र पुढील १० ते १५ दिवसात यात शिथिलता आणली जाईल. यात प्रत्येक वैद्यकीय, आरोग्यसेवेच्या संस्थेचे नियम याविषयी वेगळे असतात. त्या अनुषंगाने या चाचण्यांविषयी अंतिम निर् ...
अलायन्स एअरचे एटीआर ७२ - ६०० (व्हीटी आरकेजे) हे विमान मुंबई-भूज मार्गावर नियोजित होते. चार केबीन क्रू आणि विमान देखभाल अभियंत्यासह ७० जण त्यातून प्रवास करीत होते. ...
राणे हे त्यांचे सख्खे भाऊ बिलास यांच्यासोबत मालाड पश्चिमच्या एव्हरशाइननगर येथील उज्ज्वल नंदादीप सोसायटीमध्ये राहत होते. ते मनोरुग्ण असून, अविवाहित आहेत. घरातून अनेकदा ते निघून जायचे आणि परत यायचे. मात्र, २५ मार्च, २०२० रोजी ते असेच निघून गेले आणि परत ...
या पर्यटनस्थळाचे नामकरण ‘माता रमाबाई आंबेडकर स्मृती व्ह्युविंग डेक’ असे करण्याचे निर्देश पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. या डेकवर तीनशे पर्यटक उभे राहू शकतील, तर शंभर बसू शकतील. ...
राऊत यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. मोदी सरकार हे विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहे. केंद्रीय तपास यंत्रणा ह्या गुंडांच्या टोळ्या झाल्या आहेत. ...