मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
राऊत यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. मोदी सरकार हे विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहे. केंद्रीय तपास यंत्रणा ह्या गुंडांच्या टोळ्या झाल्या आहेत. ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. यात प्रशासक नियुक्तीसाठी मुंबई महापालिका कायद्यात आवश्यक सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली. त्यामुळे मुंबईच्या निवडणुका लांबणीवर पडणार आणि विद्यमान नगरसेवकांना मुदतवाढ ...
Jemima Rodrigues News: भारतीय महिला क्रिकेट संघातील आघाडीची खेळाडू जेमिमा रॉड्रिक्स हिची मार्च-एप्रिल महिन्यामध्ये न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झालेली नाही. दरम्यान, विश्वचषकासाठी निवडलेल्या सं ...
दरम्यान, गुजरातचा आरोपी असलेल्या दिलीप सिंहने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी १२ हजार रुपयांचा विग खरेदी केला होता. बनावट केसांच्या आधारेच तो पोलिसांची नजर चुकवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, पोलिसांनी त्याच्या मोबाईल लोकेशनवरून त्याला पकडले. ...
लतादीदी आपल्यात नसणे हे अत्यंत दुःखद असून हे सर्वांचेच वैयक्तिक नुकसान आहे. मंगेशकर कुटुंबीयांना दीदींच्या प्रकृतीविषयी संपूर्ण जाणीव होती. मात्र, तरीही त्यांना ही बाब समोरून सांगणे हे क्लेशकारक होते असे डॉ. प्रतीत समदानी यांनी सांगितले. ...
सन 2016 मध्ये मी भारतात होतो, तेव्हा लतादीदींना फोनवर बोलण्याचं सौभाग्य मला मिळालं. त्यांनी मला आई म्हणून बोलण्याचं सूचवलं मीही त्यांना आई म्हणालो. ...